काल काही वर्तमान पत्रात हेड लाईन वाचली - " भारताला गगन ठेंगणे ".
तेव्हा मला पडलेला हा प्रश्न - खरंच का गगन ठेंगणे ?
गगन नारंग. २०१२ च्या ऑलंपिक मध्ये भारताचं नाव पदक तक्त्यात आणणारा पहिला खेळाडू. एक जिगरबाज नेमबाज. अपेक्षेनुसार कामगिरी साधणारा एक हरहुन्नरी. त्यानं पदक मिळवलं आणि लगेच हरियाना सरकारनं त्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सरकारी तिजोरीतून कुणा एका व्यक्तीला पैश्याच्या स्वरुपात अशा रीतीने बक्षीस देणं योग्य आहे ?
तेव्हा मला पडलेला हा प्रश्न - खरंच का गगन ठेंगणे ?
गगन नारंग. २०१२ च्या ऑलंपिक मध्ये भारताचं नाव पदक तक्त्यात आणणारा पहिला खेळाडू. एक जिगरबाज नेमबाज. अपेक्षेनुसार कामगिरी साधणारा एक हरहुन्नरी. त्यानं पदक मिळवलं आणि लगेच हरियाना सरकारनं त्याला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सरकारी तिजोरीतून कुणा एका व्यक्तीला पैश्याच्या स्वरुपात अशा रीतीने बक्षीस देणं योग्य आहे ?