शनिवार, ३० जून, २०१२

होई आता थेंब


गावाहून रविवारीच आलो होतो. पण दुष्काळसदृश परिस्थिती ओढवल्यामुळे लिहिण्याचा मूड नव्हता. दिवसातून चार चार वेळा उदास चेहऱ्यानं आभाळाकडं पहायचो. आणखी निराश व्हायचो. आज पाऊस पडेल उद्या पाऊस पडेल या आशेवरच दिवस ढकलतो आहे.

कुणीतरी म्हणलं," होतं एकादशीला नक्की पाऊस पडणार आहे." हाही एक आशावादच. पण आज सकाळपासून मोकळं आभाळ आणि लख्खं उन पाहून अधिक निराश झालो. हवामान खात्याच्या अंदाजांवरचा माझा विश्वास उडाला असला तरी

शुक्रवार, २९ जून, २०१२

पाटी तेवढी खरी वाटते.

मुलांना सुट्टी खूप हवीशी वाटते. पण ‘ अती केलं, माती झालं ‘ या न्यायानं मुलांनाही या सुट्टीचा कंटाळा येतो. शाळा हवीशी वाटू लागते. नवा गणवेष……….नवा ड्रेस……….. नवा बूट………नवे मोजे…………नवं दफ्तर………. नवी पुस्तकं………..नव्या वह्या………..साहजिकच सुट्टीचा कंटाळा येऊन शाळेची ओढ वाटू लागते. या कवितेतल्या मुलाला तरी सुट्टीचा खरंच कंटाळा आला म्हणून तो म्हणतोय -